
“गावाचा इतिहास — काळाच्या प्रवाहातील अमूल्य ठेवा”
शिक्षक ते गावचा मुखिया सुवर्णसिंग गिरासे ग्रामपंचायत स्थापना 1964 साली झाली. पूर्वीचे वाडी गाव हे वाडी- शेवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेलं आहे. आज गावाची लोकसंख्या 1500 ते 1600 च्या दरम्यान आहे. आतापर्यंत बारा सरपंच होऊन गेले आहेत. तेरावा सरपंच म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांना राजकीय वारसा असल्याने समाजसेवेची आवड होती







